पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Sadashiv Peth) तरुणीवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर हल्ला करणाऱ्या त्या तरुणाचा जबाब पुढे आला आहे. त्याने जबाबात तरुणीवर हल्ला का केला? याचं कारण सांगितलं आहे.
तरुणीने प्रेमसंबंध संपवल्याने त्या रागातून हल्ला केल्याचा जबाब हल्लेखोराने दिला आहे. शंतनू जाधव, असं हल्लेखोराचं नाव आहे. शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्याने हा जबाब नोंदवला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी शंतनुच्या रक्ताच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सोबतच त्याच्याकडे असलेला कोयता त्याने कुठून आणला. याचा देखील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…