Rahul Gandhi in Manipur: वाटेत रोखल्यानंतर राहुल गांधी हेलिकॅप्टरने चुरचंदपूरला

इंफाळ: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मणिपूरमधील दौऱ्याआधी थांबवण्यात आल्यानंतर त्यांनी आता हेलिकॅप्टरने चुरचंदपूर येथे जायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी इंफाळपासून २० किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूरजवळ थांबवले होते. त्यानंतर ते इंफाळला परतले. राहुल चुरचंदपूर रिलीफ कॅम्पमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात असताना वाटेत हिंसाचार होऊ शकतो या कारणामुळे पोलिसांनी त्यांना थांबवल्याची माहिती आहे.


पोलिस अधिकारी म्हणाले की, बिष्णुपूर जिल्ह्यात महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेकही झाली. अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून हा ताफा बिष्णुपूर येथे थांबवण्यात आला



राहुल ३० जूनपर्यंत मणिपूरमध्येच


राहुल गांधी मणिपूरमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत, तसंच विविध समाजाच्या नेत्यांना भेटणार आहेत. ते ३० जूनपर्यंत मणिपूरमध्येच असतील. मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष ओकराम इबोबी सिंग यांनी सांगितले की, राहुल यांचे ज्येष्ठ नागरिक आणि इतर नेत्यांना भेटण्याचे नियोजन आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या