भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, परिसरात २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले असून भिवंडी मनपाच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे.
अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे तसेच शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे महापालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून नक्की नालेसफाई झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…