तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला होता...

  188

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला किस्सा


मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी...


अवधूत गुप्ते : कोकणातले एकमेव तुमचे घर फोडणे किंवा जाळण्यापर्यंत गेले होते. तुम्हाला असे वाटते का, की दहशतीचे राजकारण जे आहे... जे तुम्हीपण सुरुवातीला केले. त्याचे काहीतरी कुठेतरी रिफर्केशन उमटले आहेत.


नारायण राणे : मी औरंगाबादला होतो. सकाळी चार वाजता माझा मित्र रवी, तो मला म्हणाला... तुझे घर जाळले आहे. टीव्हीवर दिसत आहे. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला... ते म्हणाले, मी पाहतोय तुझं घरं जळतंय, पण लक्षात ठेव ‘सोनं जेव्हा जळतं, तेव्हा जास्त उजळतं’.


Comments
Add Comment

Electricity Price : इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला कात्री, महावितरणाकडून दरवाढ होणार

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरवात केली.

सायन पनवेल महामार्ग स्वच्छता मोहीम यशस्वी, 3500 हून श्रीसदस्यांचा सहभाग

नवी मुंबई : स्वच्छ मुंबई शुद्ध मुंबई या संकल्पनेतून नवी मुंबईकरांनी सायन - पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहिम

Pratap Sarnaik : इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात (E-tractor agriculter sector) क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन

Mumbai’s SCLR corridor: कुर्ला ते विमानतळापर्यंतचा प्रवास होणार नॉन-स्टॉप, वाकोला येथे दक्षिण आशियातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. वाकोला येथे दक्षिण आशियातील सर्वात

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी - एनडी स्टुडिओ मार्फत साकारणार कलाप्रकल्प, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुभारंभ...

मुंबई : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी (Maharashtra Dadasaheb Phalke Cinema) बेळगाव येथील "बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये (Belgaum Smart City)

Municipal school : ठाण्यात फक्त ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम...

ठाणे :  गेला अनेक वर्षांपासून पालिका शाळेत मख्याध्यापकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालिकेतील शाळेत