पुणे : आज महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांमध्ये एक करार झाला. या सामंजस्य करारातून पुण्यात बजाज फिनसर्व्ह ही कंपनी जवळपास ५ हजार कोटी गुंतवणार आहे आणि त्यातून ४० हजार नोकर्या निर्माण होतील अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, “नजीकच्या काळातील फिनटेकमधील ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. हळूहळू पुणे हे एक आर्थिक सेवा केंद्र आणि फिनटेकचंही केंद्र बनत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. या गोष्टीला आजच्या या करारामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी बजाज फिनसर्व्हचे अभिनंदन केले.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…