पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बोर्डाचा यंदा ९३.८३ टक्के निकाल लागला आहे. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे.
माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
राज्यातून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यावर्षी २३ हजार शाळांमधून जवळपास ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…