सोलापूर: महाविकास आघाडीमध्ये सारं आलबेल नाही हे वारंवार होणाऱ्या वादांवरुन सतत समोर येत आहे. यात अजित पवारांच्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ या विधानानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विधान करण्यात चुकीचे काही नाही. परंतु, अशा वक्तव्यांना फारसे महत्त्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
दरम्यान, नाना पटोले यांनी आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही, असं म्हणतं त्यावर कालच पलटवार केला होता. वाचा सविस्तर बातमी….
नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…
इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…