केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा ५ जूनपासून

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक खिडकी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा येत्या ५ जूनपासून सुरू होणार असल्याची घोषणा यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी केली आहे. ही परीक्षा घेण्याची राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय पातळीवर सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता यावे म्हणून एक सीयूईटी परीक्षा घेण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार ५ ते १२ जूनदरम्यान या परीक्षा होतील. या कालावधीत सर्व दिवशी परीक्षांसाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठांतील प्रवेश पद्धती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना केली. त्यामार्फत केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) आयोजित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)