केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा ५ जूनपासून

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक खिडकी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा येत्या ५ जूनपासून सुरू होणार असल्याची घोषणा यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी केली आहे. ही परीक्षा घेण्याची राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय पातळीवर सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता यावे म्हणून एक सीयूईटी परीक्षा घेण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार ५ ते १२ जूनदरम्यान या परीक्षा होतील. या कालावधीत सर्व दिवशी परीक्षांसाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठांतील प्रवेश पद्धती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना केली. त्यामार्फत केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) आयोजित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच