मुंबई: द केरला स्टोरी हा चित्रपट किती महत्वाचा आहे हे भाजप आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले आहे. द केरला स्टोरी हा सिनेमा नसून सत्यघटना आहे. आपल्या घरात आपल्या मुलगी, बहीणीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी लव्ह जिहाद समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी द केरला स्टोरी हा चित्रपट नक्की पाहा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
लव्ह जिहाद या विषयावरील द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला असून त्यात हिंदू मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करुन मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो, हे दाखवले आहे. नितेश राणे यांनी हा चित्रपट सर्वांनी तर जरुर पाहावा पण इतरांनाही दाखवावा आणि हिंदू भगीनींना लव्ह जिहाद पासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…