मुंबई: द केरला स्टोरी हा चित्रपट किती महत्वाचा आहे हे भाजप आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले आहे. द केरला स्टोरी हा सिनेमा नसून सत्यघटना आहे. आपल्या घरात आपल्या मुलगी, बहीणीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी लव्ह जिहाद समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी द केरला स्टोरी हा चित्रपट नक्की पाहा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
लव्ह जिहाद या विषयावरील द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला असून त्यात हिंदू मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करुन मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो, हे दाखवले आहे. नितेश राणे यांनी हा चित्रपट सर्वांनी तर जरुर पाहावा पण इतरांनाही दाखवावा आणि हिंदू भगीनींना लव्ह जिहाद पासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…
हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…