स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला कणकवलीत तुफान गर्दी

  287

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी झाले सहभागी


कणकवली : कणकवली पटकी देवी मंदिर येथून “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला” आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात झाली. या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले. तर रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत दाखण्यात आले. यावेळी जय श्रीराम, मी सावरकर अशा जोरदार घोषणा दिल्या. मी सावरकर लिहीलेल्या टोप्या, शाली प्रत्येकाने घातल्या होत्या. त्यामुळे भगवे वातावरण निर्माण झाले होते.


या सावरकर गौरव यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर, भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, राजश्री धुमाळे, मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सुरेश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भालचंद्र साठे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, तालुका सरचिटणीस महेश गुरव, बँक संचालक विठ्ठल देसाई, वैभववाडी नगराध्यक्ष स्नेहा माईनकर, तालुकाध्यक्ष नासीर काझी, राजन चिके, संजना सदडेकर, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके, बाळ खडपे, संदीप साटम, प्राची तावडे, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, डॉ. अमोल तेली, योगेश चांदोस्कर, रवी पाळेकर, प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण