स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला कणकवलीत तुफान गर्दी

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी झाले सहभागी


कणकवली : कणकवली पटकी देवी मंदिर येथून “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला” आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात झाली. या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले. तर रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत दाखण्यात आले. यावेळी जय श्रीराम, मी सावरकर अशा जोरदार घोषणा दिल्या. मी सावरकर लिहीलेल्या टोप्या, शाली प्रत्येकाने घातल्या होत्या. त्यामुळे भगवे वातावरण निर्माण झाले होते.


या सावरकर गौरव यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर, भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, राजश्री धुमाळे, मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सुरेश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भालचंद्र साठे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, तालुका सरचिटणीस महेश गुरव, बँक संचालक विठ्ठल देसाई, वैभववाडी नगराध्यक्ष स्नेहा माईनकर, तालुकाध्यक्ष नासीर काझी, राजन चिके, संजना सदडेकर, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके, बाळ खडपे, संदीप साटम, प्राची तावडे, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, डॉ. अमोल तेली, योगेश चांदोस्कर, रवी पाळेकर, प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण