पालघरमध्ये सापडलेल्या बोटीत दोन पाकिस्तानी नागरिक?

पालघर: पालघरच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोटीतून दोन पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जलराणी असे यो बोटीचे नाव असून याबाबतची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ ही बोट दिसली. ही बोट नौदलाच्या हद्दीत सापडली आहे. त्यामुळे नौदलद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.


आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही बोट दिसल्याचे सुत्रांनी सांगितले. मुंबई पोलीस बंदर क्षेत्राला सकाळी १० वाजता याची माहिती देण्यात आली. जॉइंट ऑपरेशन सेंटरने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्व सागरी पोलीस ठाण्यांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,