रासायनिक खत खरेदीतील प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार : मुख्यमंत्री

  132

सांगली (वार्ताहर) : सांगलीमध्ये रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत असल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. दरम्यान सांगलीमध्ये रासायनिक खत खरेदी करताना झालेल्या या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


जात विचारून खते देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असून यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत केंद्राला कळवणार असल्याची प्रतिक्रिया दिली. शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन याबाबत आम्ही केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान गुरुवारी ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला आहे, त्यामुळे विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती समजून घ्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारून खत देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात सहा मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.