मुंबई : मालाडमधील कुरार व्हिलेज येथील अप्पा पाडा परिसरातील वन खात्याच्या हद्दीतील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीत शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.
मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर प्रेम तुकाराम बोरे नावाच्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतल्या एका घरात गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागली आणि तेथून ती सगळीकडे पसरली, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…