मालाडच्या कुरार गावात भीषण आग

  155

१२ वर्षांच्या एका मुलाचा होरपळून मृत्यू


मुंबई : मालाडमधील कुरार व्हिलेज येथील अप्पा पाडा परिसरातील वन खात्याच्या हद्दीतील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीत शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.


मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर प्रेम तुकाराम बोरे नावाच्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतल्या एका घरात गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागली आणि तेथून ती सगळीकडे पसरली, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

Comments
Add Comment

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी

ऑगस्ट अखेरीस जरांगे आणि हाके मुंबईत आमनेसामने ?

मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी