भारतीय रेल्वेच्या इतिहासातील अजरामर नाव, ते म्हणजे नरेंद्र मोदी!

मुंबई: भारतीय रेल्वेच्या इतिहासात एकच नाव अजरामर राहिलं ते म्हणजे नरेंद्र मोदी अशा शब्दांत मोदींवर कौतूकसुमने उधळत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.


यावेळी भारतीय रेल्वेचे आद्यजनक नाना शंकरशेठ यांचेही स्मरण फडणवीस यांनी केले. तर मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त महामार्गांचे काम झाले असे सांगितले. यावेळी बाळासाहेब ठाकरे महामार्ग तसेच मुंबई मेट्रोचे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले यामुळे जनतेला भरपूर फायदा होत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच देशाने जे ५ ट्रिलियनची इकोनॉमीचे ध्येय निश्चित केले आहे त्यात महाराष्ट्राचा १ ट्रिलियनचा वाटा असेल असा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त केला.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले