अमरावती : मतमोजणी संपली तरीही तिढा कायम!

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाआघाडीचे धीरज लिंगडे यांना ४६,३४४ व भाजपचे रणजीत पाटील यांना ४२,९६२ मते मिळाली आहेत. मात्र विजयासाठी आवश्यक ४७,१०१ मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करू शकलेला नाही. यामुळे मतमोजणी संपली असली तरीही येथे विजयी घोषित करावे की नाही याबाबत तिढा कायम आहे.


अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत २१ उमेदवार बाद झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक ४७१०१ मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करू शकले नाहीत.


या दोन्ही उमेदवारापैकी सर्वाधिक मते असणाऱ्या धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्याची औपचारिकता बाकी आहे. या दोन्ही उमेदवारांची नावे व मते निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी भारत निवडणूक आयोगाकडे कळविली आहेत. आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर धीरज लिंगडे हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.


अंतिम दोन उमेदवार असल्याने यापैकी सर्वाधिक मते धीरज लिंगाडे यांना ४६३४४ तर भाजपचे रणजीत पाटील यांना ४२९६२ मते मिळाली आहेत.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,