नाशिक (प्रतिनिधी ): गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरवूनच काम करते आहे. जनता व शेतकरी सुखी व्हावा, हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकमध्ये पाच दिवसांपासून सुरु असलेल्या श्री समर्थ मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.
डोंगरे वस्तीगृहावर पाच दिवस पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देत मुख्यमंत्र्यांनी तेथील स्टॉल धारकांशी हितगुज साधले. कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प. पू. अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे,नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आ. बबन लोणीकर, आ. संजय शिरसाठ, आ. भरत गोगावले, आ. सुहास कांदे, आ. सीमा हिरे, खा. हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे आदी उपस्थित होते.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…