मुंबई (प्रतिनिधी ): योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे कोरोनावर मात करण्यात पालिकेला यश आले असून आज तीन वर्षांत २४ जानेवारीनंतर दुसऱ्यांदा शुक्रवार २७ जानेवारी रोजी कोरोना बाधित शून्य रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रित ठेवण्यात पालिकेला यश आले आहे.
आज शुक्रवारी दिवसभरात शून्य कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २४२ वर स्थिरावली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दरम्यान, दिवसभरात ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४८० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे १५ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…