धावत्या मेट्रोत तिच्यात शिरलं मोंजुलिकाचं भूत अन् मग...

मुंबई: सध्या समाजमाध्यमांवर रील्सचा पुर आला आहे. नवनवीन व्हिडिओ बनवून लोकांना हसवणे हा ट्रेंड सध्या समाजमाध्यमांवर जोरदार सुरु आहे. काहीजण नाच करतात तर काहीजण जेवण तयार करतात. शेवटी प्रसिद्ध होण्यासाठीची ही सोपी संधी प्रत्येकाला हवीहवीशी असतेच पण त्यामुळे काहीवेळा अशी काही फजिती होते की शेवटी यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो.


एका तरुणीला मेट्रोमध्ये रिल तयार करण्याचा मोह आवरला नाही. त्यात तिच्या डोक्यात मोंजुलिकाचं भुत शिरलं. मग काय ही गेली मेट्रोमध्ये आणि घातला धुमाकुळ. पण त्यानंतर जे काही झालं ते पाहुन तुम्हाला धक्का बसेल आणि हसूही आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. तर काही तिचे चाहते झाले. व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.





ही मुलगी मेट्रोमधील प्रवाशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचा प्रयत्न यशस्वी होतो का? हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच समजेल. या मुलीचा व्हिडिओ करताना एका मुलाला धक्का लागला आणि त्यानंतर जे झालं ते पाहुन तुमची झोप उडून जाईल.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर , ‘हे सगळं काय चाललंय मेट्रोत?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी अनेकांनी ही लोक मेट्रोत प्रवास करण्यासाठी चढतात की स्टंट करण्यासाठी असेही विचारले आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे