Rape : पुण्यातील माजी सरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पुरंदर तालुक्यातील माजी सरपंच संतोष नाझिरकर याने एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार (Rape) केला. या प्रकरणी तरुणीने आपल्यावर होणाऱ्या घटनांची पूर्व कल्पना आपल्या आई दिली आणि लोकेशन पाठवलं आणि सतर्क होत आई तत्काळ पोलीसांना माहिती घटनास्थळी जाऊन पोलिसानी संतोष नाझिरकरला अटक केली.


या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणी माजी सरपंच संतोष नाझिरकर (वय ४० रा. पुरंदर तालुका) या आरोपीला अटक केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नाझिरकर पीडित अल्पवयीन तरुणी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती.


चॅटिंग करत दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली. नाझिरकर याने बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असं सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज इथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने घटना घडण्यापूर्वी बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला बलात्कार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.