मुंबई (वार्ताहर) : दिवाळीनिमित्त २२ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज निमित्त २६ ऑक्टोबरला बेस्टतर्फे १४० जादा बस धावणार आहेत. मुंबई शहर, उपनगरे आणि नवी मुंबईतील प्रमुख मार्गांवर जादा बससेवा चालवण्यात येणार आहेत.
या बस सेवा दादर प्लाझा, काळबा देवी, वांद्रे, मुंबईतील महात्मा फुले मार्केट आणि नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील विविध मार्गांना जोडणाऱ्या २५ विशेष बस सेवांमध्ये नवीन बस सेवा जोडल्या जातील. तसेच २६ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आणि भाऊबीज निमित्त १४० जादा बस सेवांचेही नियोजन करण्यात आले आहे. या बससेवा संपूर्ण शहरात धावणार आहेत.
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…