मुंबई : मुंबईतल्या गोवंडी भागातल्या शासकीय हॉस्टेलमधून ६ मुली ११ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास पळून गेल्या. टॉयलेटचे ग्रील आणि खिडकी तोडून या मुली पळून गेल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांनी या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या सहा मुली अल्पवयीन आहेत. या मुलींना पळून जाण्यास कोणी मदत केली, त्या कशा पळून गेल्या, या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
गोवंडीच्या या हॉस्टेलमध्ये मानवी तस्करी, भिकारी, बेकायदेशीर कामे, अशा काही ठिकाणी सापडलेल्या मुलींना सोडवून येथे ठेवले जाते. त्यामुळे या मुलींच्या पळून जाण्यामागे काय उद्देश आहे, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…