"मुख्यमंत्री २० तास काम करतात, हे डोळ्यांमध्ये खुपतंय" : श्रीकांत शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त गणेशोत्सव नव्हे तर ज्या प्रकारांनी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले. त्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. हा माणूस दिवसातील २० तास कसे काम करू शकतो, या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपत असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले. ही तर फक्त सुरुवात असून 'ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है' असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.


शिंदेसाहेब आता चांगले काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे प्रत्येकाच्या घरी फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाजाचे सरकारचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडला आहे, असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत.


राज्यात जे सरकार आले ते मेजॉरिटीचे सरकार आहे. बाकी लोक काय बोलत असतात. बोलणे त्यांच कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखे काहीच उरलेले नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत असतात, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो-३ साठी WhatsApp तिकीट सेवा सुरू; आता ॲपची गरज नाही!

'हाय' मेसेज करा आणि QR तिकीट मिळवा; MMRC चा प्रवाशांना 'स्मार्ट' दिलासा मुंबई: मुंबईतील लोकल प्रवाशांची सोय लक्षात घेऊन

भायखळा वस्र संग्रहालय ठरणार आता नवीन पर्यटन स्थळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेले मुंबई महानगर देश-विदेशातील

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस, संप टळला!

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र,

Mumbai Politics : राऊत नेमके काय म्हणाले? राऊतांच्या 'त्या' विधानाने ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा?

राऊतांच्या 'त्या' विधानावर मनसे नेत्यांची तीव्र नाराजी; मनसे 'शिवतीर्थ'वर आक्रमक! मुंबई: ठाकरे बंधू म्हणजेच

घाटकोपरमधील गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्कला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क या नामांकित व्यावसायिक इमारतीत आज

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' तांत्रिक बिघाडामुळे मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पाणीटंचाईचं संकट! मुंबई, ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांना फटका, नागरिकांनी पाणी जपून वापरा मुंबई: मुंबईसह