ई-रिक्षाच्या विरोधात माथेरानमध्ये अश्वपालकांचा मूक मोर्चा

माथेरान (वार्ताहर) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी, यासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झालेली आहे. आगामी काळात ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अश्वपालकांनी मूक मोर्चा काढला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे व अधीक्षक कार्यालयात जाऊन ई-रिक्षाच्या विरोधात त्यांनी निवेदन सादर केले आहे.


वाहनास प्रतिबंध असलेले आशिया खंडातील माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. ई-रिक्षामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अश्वपालकांचा व्यवसाय असुरक्षित होणार आहे. स्थानिक प्रशासनाने आम्हा अश्वपालकांना विश्वासात न घेता शासनाकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. आम्ही भूमिपुत्र म्हणून गावाच्या विकासासोबत राहिलो आहोत. ई-रिक्षामुळे ४६० घोड्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. ई-रिक्षाच्या चाचणीस विरोध असल्याचे अश्वपालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग