ओळख दाखवून हरवलेले मोबाइल घेऊन जाण्याचे बेस्ट प्रशासनाचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट बसमध्ये महिन्याभरात प्रवाशांकडून विसरलेले तब्बल ४८ मोबाइल सापडले असून हे मोबाइल १३ जूनपर्यंत आपली ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, बेस्टबसमध्ये प्रवास करताना प्रवाशांकडून मोबाईल विसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या मार्गावर चालणाऱ्या बसमध्ये प्रवासी मोबाइल विसरले आहेत. यात सॅमसंग, लिनोवो, नोकिया, व्हीओ, जिओ, रेडमी, ओप्पो यासह आय-फोनसारख्या मोबाइलचादेखील समावेश आहे.


तर ४८ मोबाईल सापडले असून यावर कुणी ही दावा केलेला नाही. तर बेस्टने या मोबाइलची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या कोणाचे हे मोबाइल आहेत त्यांनी कुलाबा येथील बेस्ट भवन येथून १३ जूनपर्यंत आपली ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती