ओळख दाखवून हरवलेले मोबाइल घेऊन जाण्याचे बेस्ट प्रशासनाचे आवाहन

  73

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट बसमध्ये महिन्याभरात प्रवाशांकडून विसरलेले तब्बल ४८ मोबाइल सापडले असून हे मोबाइल १३ जूनपर्यंत आपली ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, बेस्टबसमध्ये प्रवास करताना प्रवाशांकडून मोबाईल विसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या मार्गावर चालणाऱ्या बसमध्ये प्रवासी मोबाइल विसरले आहेत. यात सॅमसंग, लिनोवो, नोकिया, व्हीओ, जिओ, रेडमी, ओप्पो यासह आय-फोनसारख्या मोबाइलचादेखील समावेश आहे.


तर ४८ मोबाईल सापडले असून यावर कुणी ही दावा केलेला नाही. तर बेस्टने या मोबाइलची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या कोणाचे हे मोबाइल आहेत त्यांनी कुलाबा येथील बेस्ट भवन येथून १३ जूनपर्यंत आपली ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी अतिरिक्त आरक्षण खिडक्या

प्रवासी संघटनेने खा. नरेश म्हस्के यांचे मानले आभार ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास

Weather Update: कसं असेल पुढील चार आठवडे राज्याचे हवामान? घ्या जाणून

मुंबई : हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांतील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. हवामान

Mumbai train robbery: मुंबईत ट्रेनमध्ये लूटमारीचा थरार! पत्नीला वाचवताना डॉक्टरने हात गमावला!

मुंबई : मुंबईहून लातूरकडे जाणाऱ्या एलटीटी-नांदेड एक्स्प्रेसमधील एक घटना बुधवारी पहाटे कांजुरमार्ग स्टेशनच्या

डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी, मातोश्रीत टेन्शन, आदित्य अडकणार? उद्धव गटाचे धाबे दणाणले!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचा तपास करताना आज ईडीने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: रेपो दराचा बाजारात बोलबाला सेन्सेक्स ७४६ व निफ्टी २५२ अंशाने वधारला

मोहित सोमण: आज शेअर बाजाराची अखेर दणदणीत झाली आहे. बाजार गिफ्ट निफ्टीच्या संकेतानंतर रूक्ष होईल का ही चिंता

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात