ओळख दाखवून हरवलेले मोबाइल घेऊन जाण्याचे बेस्ट प्रशासनाचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट बसमध्ये महिन्याभरात प्रवाशांकडून विसरलेले तब्बल ४८ मोबाइल सापडले असून हे मोबाइल १३ जूनपर्यंत आपली ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, बेस्टबसमध्ये प्रवास करताना प्रवाशांकडून मोबाईल विसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या मार्गावर चालणाऱ्या बसमध्ये प्रवासी मोबाइल विसरले आहेत. यात सॅमसंग, लिनोवो, नोकिया, व्हीओ, जिओ, रेडमी, ओप्पो यासह आय-फोनसारख्या मोबाइलचादेखील समावेश आहे.


तर ४८ मोबाईल सापडले असून यावर कुणी ही दावा केलेला नाही. तर बेस्टने या मोबाइलची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या कोणाचे हे मोबाइल आहेत त्यांनी कुलाबा येथील बेस्ट भवन येथून १३ जूनपर्यंत आपली ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना