मुंबई : दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पोलीस ठाण्याला आग लागली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या काही भागातील कागदपत्र जळल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाल्याची भीती सोमय्यांनी व्यक्त केली आहे.
ही आग लावण्यात आल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. अनिल परब यांच्या मालकीचे अनधिकृत रिसॉर्ट असल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी याच पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यामुळे अनिल परबांविरोधातील कागदपत्र सुरक्षित आहेत का, याची माहिती मिळावी अशी मुख्य तक्रारदार म्हणून सोमय्या यांनी माहिती मागितली आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…