दापोली पोलीस ठाण्यात लागलेल्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाली?

मुंबई : दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पोलीस ठाण्याला आग लागली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या काही भागातील कागदपत्र जळल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाल्याची भीती सोमय्यांनी व्यक्त केली आहे.


https://twitter.com/KiritSomaiya/status/1526468861477801990

ही आग लावण्यात आल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. अनिल परब यांच्या मालकीचे अनधिकृत रिसॉर्ट असल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी याच पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यामुळे अनिल परबांविरोधातील कागदपत्र सुरक्षित आहेत का, याची माहिती मिळावी अशी मुख्य तक्रारदार म्हणून सोमय्या यांनी माहिती मागितली आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद