खेड (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूणकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धामणदेवी गाव हद्दीत मंगळवारी स. ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
महामार्ग पोलीस केंद्र कशेडीचे हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर धामणदेवी गावच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याचे दरम्यान तळोजा ते लोटे जाणारा ट्रक अज्ञात चालकाने ओव्हरटेक करून राँग साइडला जाऊन समोरून पेढांबे चिपळूण ते मुंबईकडे जाणारी दुचाकी क्रमांक (एम एच -०८-ए व्ही -३७२६) वरील चालक अथर्व मोहन सावंत (वय २५, रा. पेढांबे, तालुका चिपळूण) यांचे मोटर सायकलला जोराची ठोकर देऊन अपघात केला.
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…