रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर २ वर्षांनी हापूसच्या अमेरिकावारीला मुहूर्त मिळाला आहे. अमेरिकेच्या पथकाने वाशी येथील विकिरण केंद्राची ६ एप्रिलला, तर त्यानंतर लासलगाव येथील केंद्राची पाहणी केली. या पाहणीनंतर निर्यातीला हिरवा कंदील दिला.
त्यानंतर आतापर्यंत दोन्ही ठिकाणांहून सुमारे १५ टन आंबा अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आला आहे. त्यात हापूसचा टक्का अधिक आहे. मात्र स्थानिक बाजारात दर चढे असल्याने व हवाई वाहतुकीचा खर्च तिप्पट झाल्याने निर्यातीकडे कल कमी आहे.
भारतातील आंब्याला विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तथापि, निर्यातीपूर्वी विविध प्रक्रिया पूर्ण करने बंधनकारक आहे. अमेरिकाला आंबा पाठवताना विकिरण प्रक्रिया अनिवार्य असते. त्यासाठीच वाशी व लासलगाव येथील केंद्रांची पाहणी करण्यात येते. या पाहणीच्या आधारे त्या आंब्याला प्रमाणपत्र देण्यात येते.
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…