आयसीसी महिला वर्ल्डकप : भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

नवी दिल्ली : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाने 155 धावांनी वेस्ट इंडिज महिला संघावर विजय मिळवला. या विजयामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.


हा सामना हॅमिल्टन सेडन पार्क येथे खेळण्यात आला. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 8 विकेट्स गमावून वेस्ट इंडिजला 318 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, वेस्ट इंडिज महिला संघाला हे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजने 40.3 षटकांत 162 धावा केल्या.


हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या सामन्याच्या शिल्पकार ठरल्या. हरमनप्रीतने 107 बॉल्समध्ये 109 धावा केल्या. तर, मंधानाने 119 बॉलमध्ये 123 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

पाकचा कर्णधार बदलाचा सिलसिला सुरूच! मोहम्मद रिझवानकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले

लाहोर: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने

सलग तीन पराभवानंतरही भारताच्या आशा कायम, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा आहे रस्ता

इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी क्रिेकेटमधून निवृत्तीनंतर लंडनमध्येच राहण्याच्या निर्णयावर कोहलीने सोडले मौन

कॅनबेरा : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनमध्येच का राहण्याचा

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी