सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या माध्यमातून दोन महिन्याच्या कालावधीत 26 कोटी रुपयांची पाच कोटी 47 लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे. यातील काही विज कारखान्यांनी वापरली आहे तर उर्वरित वीज एक्सपोर्ट केली आहे. या वीज निर्मिती मुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला प्रति टन जादा भाव मिळण्याची आशा लागली आहे.
मोहोळ तालुक्यात भीमा, जकराया, आष्टी शुगर व लोकनेते हे चार साखर कारखाने आहेत. सध्या या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. साखर कारखाने सुरू होऊन साधारण दोन महिने झाले आहेत वरील वीज निर्मिती ही या कालावधीतील आहे. कारखानदारांचे केवळ ऊस गाळप करून त्यापासून फक्त साखर उत्पादन सुरू आहे. सारासार विचार केला व वाढत्या खर्चाचा हिशोब घातला तर फक्त साखर उत्पादन ही न परवडणारी बाब आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती असेल तर ऊस उत्पादक सभासदांना ज्यादा भाव देणे शक्य होणार आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…