लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर क्वारंटाईन करणार

  99

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटूनही लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर त्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने आमदार सुनील शेळके यांनी मावळ वासीयांना लस घेण्याचे आवाहन करत क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला आहे.

मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे गरजेचे असुन येत्या 15 जानेवारी पुर्वी कोरोना लसीचे दोन डोस मुदतीत घेणे अनिवार्य असून ज्यांची दुसर्या डोसची मुदत होऊनही डोस न घेतल्यास 15 जानेवारी नतंर ती व्यती बाहेर आढळ्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येईल असा इशारा मावळचे आ. सुनिल शेळके यांनी दिला.

मावळ तालुक्यात येत्या दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असुन त्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध पाळण्यासाठी आज मावळ तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी यांची बैठक येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली त्या वेळी आमदार सुनिल शेळके बोलत होते.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या