अनिल देशमुखांच्या कोठडीमध्ये २७ तारखेपर्यंत वाढ

मुंबई (प्रतिनिधी): माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी देशमुखांना सध्या आर्थर रोड जेल कारागृहात ठेवण्यात आले आहे.



राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांनी १०० कोटींच्या खंडणीची मागणी केलीच नव्हती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. आपण शहरातील बार किंवा हॉटेलच्या मालकांकांकडून किंवा त्यांच्या संबंधितांकडून कधीही पैसे गोळा केले नाहीत, असे सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर सांगितले आहे. दरम्यान, तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक (पीए) संजीव संजीव पालांडे यांनी त्यांच्याकडे कधीही आर्थिक मागणी केलेली नाही आणि ते त्यांना केवळ एकदाच अधिकृत कारणांसाठी भेटले होते, असे वाझे यांनी यापूर्वी त्यांच्या साक्षीत स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या