मुंबई : २४ तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती केली जाईल, अशी नोटीस एसटी महामंडळाने रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिली आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. २२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना अशी सेवासमाप्तीची नोटीस बजावली आहे.
एसटी महामंडळाने यासंदर्भातील इशारा आधीपासूनच दिला होता. कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवा समाप्ती करु, असं याआधीच इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने २ हजार २९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे.
२४ तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई होईल, असा अल्टिमेटम कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. यामध्ये चालक, वाहक, लिपीक आणि टंकलेखक यांचा देखील समावेश आहे.
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…