मुंबई (प्रतिनिधी) : कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशी आयोगाकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी आयोगासमोर हजर राहावे किंवा वकिलामार्फत बाजू मांडावी, असे निर्देश या समन्सद्वारे देण्यात आले आहेत.
त्यापूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे मांडण्याचीही मुभा आयोगाने सिंग आणि शुक्ला यांना दिली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराची घटना घडली त्या जवळपासच्या काळात परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर होते आणि रश्मी शुक्ला या त्या घटनेच्या काळात पुणे शहराच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यामुळे या दोन्ही कार्यालयांमध्ये संबंधित वेळेतील घटनांविषयीची काही माहिती असू शकते.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…