पश्चिम रेल्वेवर ५ जोडी ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडणार

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी पाच जोडी स्पेशल रेल्वेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.


ट्रेन नंबर ०२९७१/०२९७२ वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास कोच जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनसवरून ४ नोव्हेंबर २०२१ ते ३ मे २०२२ पर्यंत आणि भावनगर टर्मिनस येथून १ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत जोडले जाणार आहे.


ट्रेन क्रमांक ०९२१७/०९२१८ वांद्रे टर्मिनस-वेरावल स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनस येथून २ नोव्हेंबर २०२१ ते १ मे २०२२ पर्यंत आणि वेरावल येथून ३ नोव्हेंबर २०२१ पासून २ मे २०२१ पर्यंत जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात