पश्चिम रेल्वेवर ५ जोडी ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडणार

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी पाच जोडी स्पेशल रेल्वेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.


ट्रेन नंबर ०२९७१/०२९७२ वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास कोच जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनसवरून ४ नोव्हेंबर २०२१ ते ३ मे २०२२ पर्यंत आणि भावनगर टर्मिनस येथून १ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत जोडले जाणार आहे.


ट्रेन क्रमांक ०९२१७/०९२१८ वांद्रे टर्मिनस-वेरावल स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनस येथून २ नोव्हेंबर २०२१ ते १ मे २०२२ पर्यंत आणि वेरावल येथून ३ नोव्हेंबर २०२१ पासून २ मे २०२१ पर्यंत जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या