सर्वोच्च न्यायालय

‘‘तारीख पे तारीख’’ संस्कृती कधी संपणार

'न्यायदानाला विलंब, म्हणजे न्यायास नकार,’ असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात विविध कारणांमुळे न्यायदान लांबते. देशभरात सर्वोच्च न्यायालयापासून ते कनिष्ठ…

1 month ago

कायदेशीर जगतातील ‘भीष्म पितामह’

देशातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस. नरिमन यांचे बुधवारी नवी दिल्लीत निधन झाले. फली नरिमन यांनी…

3 months ago

Supreme Court : राजकीय पक्षांच्या निधीचा स्त्रोत जाणने देशातील जनतेचा हक्क

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घेतलेल्या निर्णयाने सर्वच राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राजकीय…

3 months ago

छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वादविवाद सुरु असताना तिकडे छत्तीसगडमध्ये आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय…

1 year ago

शिवसेना भवन शिंदे गटाला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला देण्यासाठी वकिलाची सर्वोच्च न्यायालयात याचिका नवी दिल्ली : छे, नाही, आम्ही शिवसेना भवनावर…

1 year ago

मुंबईसह १३ महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा नवीन कार्यक्रम लवकरच

मुंबई (हिं.स.) : राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मार्गी लागला. त्यानंतर या आधी जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची…

2 years ago

मोहम्मद जुबेरला सशर्त अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली (हिं.स.) : द्वेषपूर्ण कंटेनच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेला अल्ट न्यूजचा संस्थापक मोहम्मद जुबेरला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त…

2 years ago

नुपूर शर्मांवरील कोर्टाच्या ताशेऱ्यांवर १५ निवृत्त न्यायमूर्तींचा आक्षेप

नवी दिल्ली (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयातील न्या. सूर्यकांत आणि न्या. जे.बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने नुपूर शर्मांवर कठोर ताशेरे ओढले होते.…

2 years ago

विश्वासदर्शक ठराव आज जबरदस्त बहुमताने जिंकणार : फडणवीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातले युती सरकार जबरदस्त बहुमताने जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.…

2 years ago

२७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला होणार मतदान

मुंबई (हिं.स.) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची…

2 years ago