महाराष्ट्र

राज्यसभेचे ४१ खासदार बिनविरोध विजयी

नवी दिल्ली (हिं.स.) : देशातील १५ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ११ राज्यांमधील ४१ जागांवरील निवडणूक…

2 years ago

केरळमध्ये मान्सूनचे आगमन

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये जोरदार आगमन झाले आहे. आजवरचा अनुभव पाहता यंदा मान्सून काही दिवसाआधीच दाखल झाला…

2 years ago

उत्तर भारतात हुडहुडी, महाराष्ट्राचा पारा घसरणार

मुंबई : उत्तर भारतात थंडी़ची लाट आलीय. त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज…

2 years ago

महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार : डॉ अमोल कोल्हे

मुंबई :  बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्याबद्दल खासदार आणि अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला .…

2 years ago

ऋतुराजचे दीड शतक : महाराष्ट्राचा छत्तीसगडवर विजय

राजकोट (वृत्तसंस्था) : कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या धडाकेबाज नाबाद दीड शतकामुळे महाराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय…

2 years ago

कोकणात या पर्यटनाचा आनंद घ्या !

माझे कोकण : संतोष वायंगणकर कोरोनामुळे घातलेले निर्बंध महाराष्ट्र सरकारने अनेक बाबतीत शिथिल केले आहेत. उपाहारगृह, हॉटेल्स आदी बाबतीतील शिथिलता…

3 years ago

निर्बंध शिथिल; पण नियमांचे पालन करा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह…

3 years ago

राज्यात दिवसभरात २ हजार ७९१ जण कोरोनामुक्त

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शिवाय,…

3 years ago

कोळसा संकट : फिटे अंधाराचे जाळे…

अलीकडेच देशासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोळसा टंचाई. देशातील बहुतांश औष्णिक प्रकल्पांमधील कोळशाचा साठा संपुष्टात आल्याची स्थिती होती.…

3 years ago

‘ठाकरे सरकारचे अयोग्य व्यवस्थापन कोळसा टंचाईला जबाबदार’

मुंबई : ठाकरे सरकारच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी सरकारवर…

3 years ago