नवी दिल्ली (हिं.स.) : देशातील १५ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ११ राज्यांमधील ४१ जागांवरील निवडणूक…
मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये जोरदार आगमन झाले आहे. आजवरचा अनुभव पाहता यंदा मान्सून काही दिवसाआधीच दाखल झाला…
मुंबई : उत्तर भारतात थंडी़ची लाट आलीय. त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज…
मुंबई : बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्याबद्दल खासदार आणि अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला .…
राजकोट (वृत्तसंस्था) : कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या धडाकेबाज नाबाद दीड शतकामुळे महाराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय…
माझे कोकण : संतोष वायंगणकर कोरोनामुळे घातलेले निर्बंध महाराष्ट्र सरकारने अनेक बाबतीत शिथिल केले आहेत. उपाहारगृह, हॉटेल्स आदी बाबतीतील शिथिलता…
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह…
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शिवाय,…
अलीकडेच देशासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोळसा टंचाई. देशातील बहुतांश औष्णिक प्रकल्पांमधील कोळशाचा साठा संपुष्टात आल्याची स्थिती होती.…
मुंबई : ठाकरे सरकारच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी सरकारवर…