डॉ. लीना राजवाडे
वाचक हो, मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ज्याचेवर आपला हा जीव अवलंबून आहे, अशा रक्ताची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, हेही समजले पाहिजे. या लेखात निसर्गातील कोणते बदल सजग राहून तसा आहार विहार ठेवल्याने हे साधता येऊ शकते ते पाहू.
निसर्ग स्वतःहून खरं तर हा समतोल बिघडू न देण्यासाठी आपले कालचक्र अजून तरी बरेच अंशी प्रयत्नशील असतो. शास्त्रात सांगितलेले ऋतुचर्येतील आहार-विहारातील नियम जो मनुष्य सांभाळून आचरण करतो, त्याला ऋतुनुसार कमी-जास्त होणारे वातादी दोष उपद्रव स्वरूप ठरत नाहीत. हे या लेखात पुन्हा सांगण्याचे कारण, रक्ताला संकटात टाकणारे, वातावरणातील बदल हे आपल्या नियंत्रणात नाहीत. तरी आपले खाणे-पिणे तरी नक्कीच आपल्याला नियंत्रणात आणता येते. गरज आहे ते समजून करण्याची. पावसाळा अजून काही काळ असेल, साधारणपणे परतीचा पाऊस असे म्हटले तरी हळूहळू ऊन देखील कडक होऊ लागले आहे. हवा गरम होऊ लागली आहे. थोडक्यात ऋतू संधिकाल सुरू झाला आहे. पावसाळा संपून शरदाची चाहूल लागते आहे. संधिकालात पावसाळ्यातील ऋतुचर्या ठेवायचीच आहे, हळूहळू पित्तकाल जवळ येणार आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. आता शरद ऋतूतील हितकर गोष्टी कोणत्या हे समजावून घेऊ.
तेव्हा वाचक हो, आपण सारे, शरद ऋतुचर्या सांभाळत, कोजागरी पौर्णिमेला शरदातील चांदण्याचा आनंद नक्की घ्याल, याची खात्री वाटते.
मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…
आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…