नवी दिल्ली : इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला असून भारताचा बॅटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतसह अन्य ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
किदम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका ठाकेर, ट्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंघी आणि खुशी गुप्ता, या सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता हे सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती मिळतेय.
या खेळाडूंसोबत ज्या खेळाडूचा सामना होता त्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर मिळणार आहे. याशिवाय त्यांना स्पर्धेच्या थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती बॅडमिंटन वर्ल्डने त्यांच्या एका निवेदनाद्वारे दिली आहे.
RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…
महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…
मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…
मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…
मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…
नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…