मुंबई: मीठ खाल्ल्याने शरीराला सोडियम मिळते. जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. शरीरात मीठाचे प्रमाण योग्य आहे की नाही? यासाठी टेस्टही असतात.
सोडियम शरीराचे तापमान योग्य करण्यासोतच जेवण पचवण्याचेही काम करते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य हेल्दी ठेवायचे असेल तर शरीरात सोडियमची पातळी व्यवस्थित असायला हवी. कारण याच्या कमतरतेमुळे अनेक आजार शरीरात प्रवेश करू शकतात.
शरीरात सोडियमचे प्रमाण योग्य आहे की नाही यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात. रक्ताच्या तपासणीने सहज समजते की शरीरात सोडियमचे प्रमाण किती आहे.
ही एक प्रकारची रक्त तपासणी आहे ज्याच्या मदतीने सोडियमची पातळी तपासता येते. शरीरात कोणता आजार आहे हे या तपासणीवरून समजते.
यात शौचाची तपासणी केली जाते की रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे.
जेव्हा डॉक्टरांना वाटते की किडनीशी संबंधित आजार अथवा इन्फेक्शन आहे तेव्हा ही टेस्ट केली जाते. यामुळे आजाराचा तपास करता येतो.
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा ०६.२३ पर्यंत. नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका.…
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…