नवी दिल्ली : जगातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘मिस वर्ल्ड २०२१’ या सौंदर्यवती स्पर्धेची अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मनसा वाराणसी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. ही स्पर्धा कोरोनामुळे आधीच लांबणीवर पडली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र सौंदर्यवती मनसा हिला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे फायनल पुढे ढकलण्यात आली.
स्पर्धेची अंतिम फेरी पुढील ९० दिवसांत पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे आयोजित करण्यात येणार आहे.
जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…
महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद मुंबई :…
सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या…
विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…
MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…