येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी व्हावा असा निर्धारच इंडिया आघाडीतील पक्षांनी केला आहे काय, अशी शंका येते. जम्मू आणि काश्मीरमध्ये…
काँग्रेस हे बुडते जहाज आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस नेत्यांची स्पर्धा लागली आहे. काँग्रेसबद्दल सहानुभूती वाटण्याची काहीच गरज नाही.…
संपूर्ण देशभरात उष्णतेचा प्रकोप सुरू झाला आहे आणि हवामान खात्याने इशारा दिला आहे की, तापमान आता ४० डिग्रीच्या वर जाण्याची…
दिल्लीच्या रामलीला मैदानात केंद्रातील मोदी सरकारला आव्हान उभे करण्यासाठी इंडिया आघाडीची रॅली रविवारी काढण्यात आली होती. या रॅलीत काश्मीरमधील डॉ.…
आपल्या भारतामध्ये क्रिकेट आणि राजकारण या दोन विषयांवर ज्याला माहिती नसेल, तरीही तो या विषयांवर कित्येक तास बोलू शकतो, आपली…
काँग्रेसने कशा प्रकारे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना कच्चाथिवू हे बेट श्रीलंकेच्या हवाली केले, याची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
काँग्रेस आणि भाजपा यांच्यात लोकसभा निवडणूक जवळ आली असताना जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. याचे कारण आहे ते म्हणजे प्राप्तिकर…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्याराज्यांमध्ये कमालीची धावपळ सुरू झालेली आहे. मतदारसंघ एकच व इच्छुक अनेक असल्याने प्रस्थापित…
लोकसभा निवडणुकीत आपल्या संभाव्य पराभवाच्या धास्तीने इंडिया आघाडी हताश झाली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपावर असभ्य भाषेत टीका सुरू केली आहे.…
राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जोमाने काम करत आहे. दुसऱ्या बाजूला दोन राजकीय पक्षांतील शिल्लक राहिलेल्या गटांना घेऊन काँग्रेस आपले…