देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा नवा मुद्दा तापला आहे. राष्ट्रीय…
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मंगळवारी मतदान होत आहे.…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना पाकिस्तानचे आपल्या निवडणुकीतील…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. ही…
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे जशी निघून जात होती, तसा…
महाराष्ट्राच्या निर्मितीला आज ६४ वर्षे पूर्ण झाली. दि. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा मंगल कलश…
उबाठा सेनेचे पक्षप्रमुख नुकतेच कोकणात जाऊन आले, कोकणवासीयांना काही देण्यासाठी नव्हे, तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मते मागण्यासाठी गेले होते. बरे…
देशामध्ये सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत असून जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक राजकीय व राष्ट्रीय पक्ष आपला जाहीरनामा…
देशामध्ये सध्या १७व्या लोकसभेसाठी पूर्णपणे राजकीय वातावरण निर्माण झाले असून देशाच्या शीर्षस्थानी असलेल्या काश्मीरपासून ते पायथ्याशी असलेल्या कन्याकुमारीपर्यंत निवडणुकीचीच चर्चा…