Kalyan Crime : कल्याणामध्ये विकृतीचा कळस; ७ वर्षांच्या मुलीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने घरात ओढून अत्याचार

Kalyan: कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या  ७ वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतपाची लाट पसरली आहे.


नेमकं घडलं काय ?  

कल्याणच्या (Kalyan) पूर्वमधील कोळशेवाढी पारिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित चिमुरडी आणि आरोपी दोघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील एकाच गावचे रहिवासी आहेत. आरोपी जुमयी आली शेख गेल्या दोन वर्षापासून या परिसरात राहत होता.  सदर व्यक्ती ५५ वर्षाचा असून बुधवार २४  जून २०२६ रोजी या नराधमाने दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले.


मुलीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने त्याने तिला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनुराग सिंह हेदेखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला मारहाण केली आणि कोळशेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हेगाराला धडा शिकवावा, जेणेकरून पुन्हा कोणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, अशी मागणी होत आहे. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनता आता पोलिसांच्या गस्तीबाबत उत्तरदायित्वाची मागणी करत आहे आणि कायदा अंमलबजावणीच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहे.









Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

UPI : आता UPI सशुल्क होणार ? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदी समजून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या

SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन