बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर एका नव्या सिनेमाविरोधात घेतलेल्या कायदेशीर ...
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई करताना दिसत आहे. 'देऊळ बंद'च्या यशानंतर आलेल्या या ...
कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी महिला लाभार्थींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ई-रिक्षा हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे साधन ठरू शकतो. या माध्यमातून महिलांना स्वतःचे उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा विश्वास संपादन करून घरात वावरणाऱ्या एका महिलेने ...
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जात आहे. बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जाते, तर शासनाकडूनही आर्थिक सहाय्य दिले जाते. काही स्वयंसेवी संस्था देखील लाभार्थींना आवश्यक निधी उभारण्यासाठी मदत करत आहेत.
#WATCH | Mumbai: Amruta Fadnavis, wife of Maharashtra CM Devendra Fadnavis, drives an autorickshaw as she attends the launch of Pink E-Rickshaw support initiative on World Environment Day under Bhamla Foundation’s Women-Led Green Mobility Program. pic.twitter.com/FOOKreLMAM
— ANI (@ANI) June 1, 2026
मुंबईत पुढील काळात १,००० गुलाबी ई-रिक्षा रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळण्याबरोबरच शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होणार आहे.
पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण या दोन्ही उद्दिष्टांना एकत्र जोडणाऱ्या या उपक्रमाचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे. सोशल मीडियावरही या कार्यक्रमाची चर्चा रंगली असून अमृता फडणवीस यांच्या सहभागाचे कौतुक केले जात आहे.