तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार आहेत. यासाठी भारतीय व्यावसायिकांना पिथोरगड जिल्हा मुख्यालयाच्या माध्यमातून काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. नंतरच भारतीय व्यावसायिक तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार आहेत.


भारत आणि तिबेट यांच्यात अनेक वर्षांपासून व्यापार आहे. पण सुरक्षेच्या कारणांमुळे भारतीयांना तकलाकोटमध्ये कायमस्वरुपी दुकानं सुरू करून तिथून व्यापार हाताळण्यास परवानगी मिळत नव्हती. अखेर आता भारतीय व्यावसायिक तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार आहेत.


लिपुलेख खिंडीजवळ असलेले तकलाकोट हे उत्तराखंडमधील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येथे लोकरीचे कापड, मीठ आणि तूप यांसारख्या वस्तूंची खरेदी - विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आता पिथोरगड जिल्हा प्रशासन तकलाकोट येथे भारतीय व्यावसायिकांना कायमस्वरुपी दुकानांचा पर्याय विकसित करत आहे. या दुकानांद्वारे भारत - तिबेट असा थेट व्यापार होणार आहे. यामुळे भारत - चीन दरम्यानच्या व्यापाराला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने