अहिल्यानगर हादरलं! अल्पवयीन मुलीला उचलून जंगलात नेलं आणि सलग ५ दिवस...

अहिल्यानगर : राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण तिला जंगलात नेण्यात आलं. सलग पाच दिवस जंगलात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.



नेमकं घडलं काय ?


मुलगी कॉलेजला जाते असं सांगून १३ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. पालकांनी तात्काळ आपली मुलगी हरवल्याचे राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि काही दिवसातच पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधाराने मुलीची सुटका केली.



जंगल परिसरातून पोलिसांची सुटका


राहुरी परिसरातून गायब झालेली मुलगी नाशिक सुरत रोड लगत असणाऱ्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात सापडली. सतत ५ दिवस ३ नराधमांनी केलेल्या अत्याचारामुळे मुलीची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलातून मुलीची सुटका केली.



आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी


या प्रकरणात मुख्य आरोपी मुफ्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या जबाबानुसार पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

IPL 2026 : म्हणून श्रेयस अय्यरला भरावा लागणार २४ लाख रुपयांचा दंड

मुंबई : आयपीएल २०२६ च्या सातव्या सामन्यात, पंजाब किंग्सने (पीबीकेएस) चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) ५ गडी राखून

Iran-US-Israel War : चर्चा थांबली, संघर्ष पेटला! इराणच्या दाव्यांमुळे जागतिक तणाव वाढला

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले

Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू

Nitesh Rane : मुंब्र्याचे नाव 'मुंब्रादेवी' करणार! - मंत्री नितेश राणे

- मदरशांमध्ये डॉक्टर-इंजिनिअर नव्हे, दहशतवादी तयार होतात मुंबई : "मुंब्रा-कळवा परिसर हिरवा करण्याचे स्वप्न

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम