NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे.


राज्यातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या १५४.६३५ किमी. आणि ३३२०.३८ कोटी रुपयांच्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. घोटी-त्र्यंबक-पालघर विभागात मार्ग विस्तार होणार आहे. केंद्राने मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे राज्यातील औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यास मदत होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग विस्ताराला मिळालेल्या मंजुरीसाठी केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.


नाशिक आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी, औद्योगिक वाढ आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा