बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) आतापर्यंत १५१ जागा जिंकल्या आहेत. यासह, पक्ष बहुमताच्या जवळ आहे आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा दिसत आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही जागांवर जिंकले आहेत. त्यामुळे आता बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीचं सरकार स्थापन होणार आहे.



बांगलादेशाच्या निवडणुकीत बीएनपीचा विजय झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


बांगलादेश निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपी नेते तारिक रहमान यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, हा विजय बांगलादेशच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो. भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. दोन्ही देश त्यांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या सामायिक विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करतील अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं