भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण कुरापती काढल्या असून, भारत आणि भारतीय जनतेला नुकसान पोहोचवणे हाच त्याचा एकमेव अजेंडा राहिला आहे.’, अशी जोरदार टीका भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केली. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानचा दहशतवादाशी असलेला निकटचा संबंध ठामपणे अधोरेखित केला.

Comments
Add Comment

भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र मुंबई : "भारत-फ्रान्स

जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन

Emmanuel Macron India Visit: भारत-फ्रान्स धोरणात्मक संबंधांचा नवा अध्याय

- मुंबईत मोदी-मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक; टाटा-एअरबस हेलिकॉप्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई : भारत आणि

Emmanuel Macron India Visit: दहशतवादाच्या विरोधात फ्रान्स भारतासोबत उभा- फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

मुंबई: भारत दौऱ्यावर आलेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुंबई येथील ताज महल पॅलेस येथे २६/११ दहशतवादी हल्ल्यांतील

AI Impact Summit 2026 : स्टेअरिंगला विसरा, आता आवाजावर धावणार कार! पाहा AI चे भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘एआय समिट’ (AI Summit) मध्ये मानवी जगणे सोपे करणाऱ्या नवनवीन

Salim Khan : सलीम खान यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये उपचार सुरू, सलमान खान तातडीने रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Saleem Khan) यांची प्रकृती अचानक