कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत; कोकणकन्या, मत्स्यगंधा...

पनवेल: कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक हे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसणार आहे, जवळजवळ महिनाभर हे ब्लॉक जाहीर करण्यात आले आहे.मध्य रेल्वेनं पनवेल ते कळंबोली दरम्यान महिनाभराचा मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा परिणाम केवळ मध्य रेल्वेपुरता मर्यादित न राहता, या मार्गावरून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. तुतारी, मांडवी, कोकणकन्या आणि मत्स्यगंधा या चार प्रमुख एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

वेळापत्रक का बदलणार?

पनवेल-कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान ओपन वेब गर्डरची उभारणी करण्यात येणार असून, हे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DDFC) अर्थात समर्पित मालवाहतूक मार्ग प्रकल्पाचा भाग आहे. या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला असून, हा ब्लॉक १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान लागू राहणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे नियमित लोकल सेवांवर फारसा परिणाम होणार नसला, तरी १६ मेल-एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वेच्या गाड्यांचाही समावेश आहे.
Comments
Add Comment

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

पदपथ अतिक्रमण मुक्त, बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवणार - नवनियुक्त महापौरांचा निर्धार पक्का

मुंबई: मुंबईतील रोहिंग्या आणि बेकायदेशीर बांग्लादेशींना मुंबईतून हटवणे हेच आमचे महत्वाचे उद्दिष्ट असे. डिजिटल

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी; तब्बल ४४ वर्षांनी भाजपचे महापौरपदाचे स्वप्न झाले साकार

महापालिकेवर भाजपचा भगवा अखेर फडकलाच मुंबई : मुंबईच्या महापौरपदी अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. मुंबईच्या

शाळांवरील गोळीबाराच्या घटनांनी कॅनडा, थायलंड हादरले

ब्रिटिश कोलंबिया : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात सकाळी गोळीबाराची घटना घडली. ईशान्य भागातील टम्बलर रिज येथील

आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

२४० विद्यार्थ्यांना विशेष औद्योगिक प्रशिक्षण मुंबई : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे,

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य